पोस्ट्स

2015 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

maanasanchya tara

माणस आयुष्यातून गेली तरी  मनातून जात नाहीत   म्हणूनच माणस तोडायची घाई करू नये  काही तारा वेळ दिला कि जुळत जातात  काही मात्र जुळणार नाहीत अस वाटत असतांनाच अचानक जुळून येतात  काही तर तुटल्या तरी जुळून मात्र  नक्की येतात   काही तर कितीही जोडल्या तरी वाकड्याच राहतात  करण ताराच ठरवतात आपण जुळायचं  तोडायचं कि वाकड राहायचं  आपण तर तारांच्या टोकाला असणारी मानस  मग ठरूदे  तारांनाच ………।  आपण का चिंतीत व्हायचं