जपान: कर्तव्यदक्ष, जागृत, फिनिक्स==== मी पुणे विदयापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वयक म्हणुन नोव्हेंबर महिन्यात 2003 साली रूजू झालो. डॉ. अशोक कोळस्कर कुलगुरू होते. राष्ट्रीय सेवा योजनेने सलग सम पातळी चर व आपत्ती व्यवस्थापनाा या विषयात काही महिन्यात चांगलीच गती घेतली होती. जुन 2004 मध्ये सरांनी मला बोलावून घेतलं आणि "जपानला जाणार का ?", म्हणाले. नाही!, शब्दच माझ्या शब्दकोषात नसल्याने तात्काळ हो ! , म्हणालो. तात्काळ माझी व्हिसा काढण्यापासून तयारी सुरु झाली. वास्तविक ही परिषद जगभरातल्या 40 देशातील 80 कुलगुरूंची आंतरराष्ट्रीय परिषद होती. “ आपत्ती व्यवस्थापणात युवकांचा सहभाग ” असा विषय होता. शोधनिबंध लिहणे, तयारी करणे, जमलं तर थोडेफार जपानी शब्द शिकणे, असा चांगला धावपळीचा मामला होता. भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातुन आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा अनुभव तसा दांडगाच होता. मी स्वत: 26 जानेवारी 2001 च्या भुकंपानंतर 27 जानेवारीला 150 मुलांसह आपत्ती व्यवस्थापनेच्या कामासाठी टाचणीपासून सॅटेलाईट फोनपर्यंत सतर्कत...
पोस्ट्स
करके तो देखो
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*करके तो देखो* आज आय कॉलेज इंदापूर मध्ये करके तो देखो ही संकल्पना राबवण्यात आली. नऊ वर्षांपूर्वी मी जेव्हा इंदापूर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झालो, त्यावेळी प्रा. भरत भुजबळ यांनी खेळासाठी काहीतरी करू या? अशी एक संकल्पना मांडली. आणि करके तो देखोचा जन्म झाला. म्हणता म्हणता या संकल्पनेचा एक वटवृक्ष होताना आम्ही पाहतो आहोत. करके तो देखो ही मूळ महात्मा गांधीजींचे संकल्पना. महात्मा जी 'मिठाचा सत्याग्रह करा!' असे सांगत होते. मोतीलाल नेहरूंनी मात्र या संकल्पनेला विरोध केला होता. शेवटी गांधीजींनी त्यांना एक पत्र लिहिलं, त्यांनी फक्त एवढंच लिहिलं 'करके तो देखो' शेवटी तो आदेश होता. मोतीलाल नेहरू दिल्लीच्या चांदणी चौकात एक भाषण के. हे भाषण अर्थातच मिठाच्या सत्याग्रहाचा विरोधात होतं. आणि भाषण संपायच्या आत मोतीलालजी यांना अटक झाली. कारागृहातून मोतीलालजीनी महात्मा गांधींना पत्र लिहिले तेही अगदी त्रोटक होतं ते म्हणजे 'करने से पहलेही देख लिया' आणि हीच करके तो देखो ची ताकत होय. आज ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*करके तो देखो* आज आय कॉलेज इंदापूर मध्ये करके तो देखो ही संकल्पना राबवण्यात आली. नऊ वर्षांपूर्वी मी जेव्हा इंदापूर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झालो, त्यावेळी प्रा. भरत भुजबळ यांनी खेळासाठी काहीतरी करू या? अशी एक संकल्पना मांडली. आणि करके तो देखोचा जन्म झाला. म्हणता म्हणता या संकल्पनेचा एक वटवृक्ष होताना आम्ही पाहतो आहोत. करके तो देखो ही मूळ महात्मा गांधीजींचे संकल्पना. महात्मा जी 'मिठाचा सत्याग्रह करा!' असे सांगत होते. मोतीलाल नेहरूंनी मात्र या संकल्पनेला विरोध केला होता. शेवटी गांधीजींनी त्यांना एक पत्र लिहिलं, त्यांनी फक्त एवढंच लिहिलं 'करके तो देखो' शेवटी तो आदेश होता. मोतीलाल नेहरू दिल्लीच्या चांदणी चौकात एक भाषण के. हे भाषण अर्थातच मिठाच्या सत्याग्रहाचा विरोधात होतं. आणि भाषण संपायच्या आत मोतीलालजी यांना अटक झाली. कारागृहातून मोतीलालजीनी महात्मा गांधींना पत्र लिहिले तेही अगदी त्रोटक होतं ते म्हणजे 'करने से पहलेही देख लिया' आणि हीच करके तो देखो ची ताकत होय. ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*वारी ते वारी*......... .............२००४ ते २०१९ श्री प्रसेनजीत फडणवीस यांचा फोन आला. आपल्याला वारी संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जायचे आहे. आम्ही अत्यंत उल्हासित झालो, कारण माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 29 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मा. मुख्यमंत्र्याकडे सादरीकरण करण्याची संधी मिळणार होती. आम्ही तयारीला लागलो कारण नियोजन फार मोठे होते. पहिल्यांदाच वारीमध्ये 35,000 रासेयो सहभागी होणार असल्याने जबाबदारीची जाणीव होऊ लागली होती. यातच आठवायला लागले ते 2004 साली पहिल्यांदा वारी चे आयोजन केले तो प्रसंग. मी नोव्हेंबर 2003 मध्ये पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वयक म्हणून रुजू झालो. प्रा. श्रीमती नीलुफर अहमद राज्य संपर्क अधिकारी होत्या. मार्च महिना संपला त्या म्हणाल्या 'चाकणे आपण एन. एस. एस. का एक बडा प्रोग्राम करेंगे', मी ही विचार करू लागलो होतो. कोथरूडला म्हसोबाच्या यात्रेनिमित्त माझ्या सासऱ्याकडे अर्थात श्री. भ...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*भीमाशंकर ते भीमाशंकर* राष्ट्रीय सेवा योजनेचा मी कार्यक्रम समन्वयक झालो ती 2003 सालातली गोष्ट. काहीतरी मोठे काम उभे करायचे हा सर्वसामान्य सद्हेतू मनात ठेवून काम सुरु केले. डॉ. विवेक सावंत (MKCL) यांनी श्री श्री वसंत टाकळकरांची भेट घडवून आणली आणि सलग समपातळी चर, पाणीप्रश्न, जलव्यवस्थापन, जलसाक्षरता, पर्जन्य त्यांचे मोजमाप, अगदी थेंबा थेंबा चा हिशोब असे विषय रुंजी घालू लागले. डॉ. अशोक कोळसकर हे अत्यंत द्रष्टे कुलगुुरु कायम नव दृष्टी देणारे, काम करून घेणारे, सलग समपातळी चर हा अत्यंत तांत्रिक प्रयोग रुजवायचा म्हणजे मोठी मेहनत - ताकत पणाला लागणार होती. तत्पूर्वी वसंत टाकळकर स्वतःला जंगली माणूस म्हणायचे रोज चर्चेच्या फैरी झडत होत्या. शेवटी मला एक उपाय सुचला तो म्हणजे सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांना 5 दिवस एकत्र करून ट्रेनिंग द्यायचं विद्यापीठात एवढ्या लोकांना जागा मिळणार नाही म्हटल्यावर सप्तशृंगी गड, भीमाशंकर, बहाई इ अकॅडमी, अगदी बालेवाडी सह बऱ्याच नावांचा विचार झाला. घोडेगावला सन्मित्र डॉ. इंद्र...