aabhaal maaya

धरती तापली की  ,
तीच मन आभाळालाही कळत, 
मग आभाळहि अवेळीच, 
वेड होऊन कोसळत ,
वळवाच्या पावसाला असते ,
धरित्रीची माया,
कृशिवालाचे कष्ट जातात वाया. 
…………………. संजय चाकणे 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट